आज द्रौपदी फिर आक्रोश कर रही है लेकीन आज कृष्ण नहीं है l
द्रौपदी च्या सूडाच्या ज्वाळात संपूर्ण कौरव - पांडव अन् अनंत वीर भस्मसात झाले . निष्पन्न महाभारतात केवळ राखरांगोळी .
सीतेला रावणाने कपटाने पळविले तेव्हा रामाने पिच्छा पूरवून रावणाचा वध केला अन् सोडवून आणले. लंका हनुमानानेच भस्मसात केली.
आज राम नहीं है l
आता मणिपूरच्या अग्निकल्लोळामधे अजून किती आहुती पडतील भगवान जाणे.
युध्द कोई भी हो दोनो पक्ष में जलती तो स्त्री ही है l आदिवासी हो या क्षात्राणी हो या ब्राह्मणी हो !!
आज रावण मरकर मी जिंदा है दूर्योधन की लालसा लसलस करते जिवीत है l द्रौपदी अब भी लांछित होती है l महाभारत आज भी चेतना जाग्रत करने वाला काव्य है l बडा दु:खदायी मंजर है l
विकृतता प्रकृती का रुप लेकर सजी है और प्रकृती सब कुछ गव्हर्नमेंट करेगी आस लगाए बैठे है l जैसे शासन कोई जिन्न है l
कारणे काहीही असोत, जे काही मणिपूर मधे चाललंय ते मनाला उद्विग्न करणारे आहे. भयभीत करणारे आहे. जीवाचा संताप संताप करणारे आहे.
अनिरुद्ध कवीश्वर -
No comments:
Post a Comment